

"द. भि. हे वाङमयप्रेमाने झपाटलेला महावृक्ष होते"
प्रा. मिलिंद जोशी; मसापतर्फे 'स्मरण द. भिंचे' कार्यक्रम साठोत्तरी मराठी समीक्षेचे पात्र द. भिंनी आपल्या समीक्षा लेखनातून अधिक रुंद केले....


कवींनी नव्या वाटा निर्माण केल्या पाहिजेत मसापच्या एक कवयित्री एक कवी कार्यक्रमात मांडला विचार
'मळलेल्या जुन्या वाटांवरून चालणं सोप काम असतं त्यात नवीन असं काही नसतं. पण प्रतिभावंतांनी मनाची मशागत करणाऱ्या नव्या वाटा निर्माण केल्या...


मसापतर्फे स्मरण डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि स्वायत्त मराठी विद्यापीठ बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी...


संपादनासाठीही रियाज आवश्यक असतो इंदुमती जोंधळे यांचे मत : मसापतर्फे दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषि
जुन्यांचा मान आणि नव्यांचा सन्मान हे सूत्र पूर्वीपासून संपादकांनी जोपासले आहे. विषयाचे नियोजन, लेखकांची निवड यासाठी संपादकांकडे विधायक...
मसापच्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर, २० जानेवारीला पुरस्कार वितरण
अंतर्नाद, झपूर्झा, साप्ताहिक सकाळ, चतुरंग अन्वय, किशोर आणि डिजीटल (ऑनलाईन) या दिवाळी अंकांना सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पारितोषिक...


मूल्यगर्भ निर्मितीसाठी साहित्यसाधना आवश्यक भानू काळे यांचे 'मसाप गप्पा' मध्ये मत
काळाने उभ्या केलेल्या प्रश्नाला भिडण्याचे साहित्य हे प्रभावी माध्यम आहे. वाङमयीन संस्कृतीची जोपासना कसदार लेखनातूनच होत असते, मात्र...


पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन पाच जानेवारीला अध्यक्षपदी डॉ. रामचंद्र देखणे मसाप आणि स. प. महाविद्या
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्या संयुक्त...