

स्वतःची लेखनशैली निर्माण करा : डॉ अरुणा ढेरे
साहित्य परिषदेत साधला कुमारवयीन लेखकांशी संवाद पुणे : लेखक होण्यासाठी कल्पनाशक्ती बरोबरच निरीक्षण शक्ती असली पाहिजे. अनुभव आपल्या शब्दात मांडता आले पाहिजे. भाषा आणि अर्थाच्या छटा समजल्या पाहिजेत शब्दांच्या पलीकडले शब्दात मांडताना स्वतःची लेखन शैली निर्माण करा असा सल्ला साहित्य सम्मेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी विद्यार्थ्यांना दिला. छात्र प्रबोधन मासिकातर्फे कुमारांसाठी आयोजित राज्यस्तरीय निवासी लेखन संपादन कार्यशाळेतील सहभागी कुमार लेखकांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला भे


मसाप वर्धापनदिनी साहित्य सेतूचे संस्थापक प्रा. क्षितिज पाटूकले यांचा विशेष सत्कार.
दि. २६-२७ मे २०१९ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचा ११३वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मसापचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांच्या हस्ते साहित्य सेतूचे संस्थापक प्रा. क्षितिज पाटूकले आणि संचालक विनायक पाटूकले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रा. क्षितिज पाटूकले यांनी आपल्या साहित्य सेतू या संस्थेद्वारे मसाप पुणेचा सोशल मिडिया विकसीत केला आहे. मसापचे संकेतस्थळ, व्हॉट्सअप ग्रुप, व फेसबुक प्रोफाईल तयार केलेली आहे. त्यद्वारे फक्त देशातीलच नव्हे तर जगभरातील मराठी रसिक बांधव


डॉ. गणेश देवी, न्या. नरेंद्र चपळगावकर, श्रीराम पवार, डॉ. द. ता. भोसले, डॉ. अश्विनी धोंगडे, वर्षा गजे
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष वार्षिक ग्रंथ पारितोषिके दिली जातात. यावर्षी ही पारितोषिके डॉ. गणेश देवी (त्रिंबकराव शिरोळे पारितोषिक), न्या. नरेंद्र चपळगावकर (लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पारितोषिक), श्रीराम पवार (मालिनी शिरोळे पारितोषिक), डॉ. द. ता. भोसले (कमल व के. पी. भागवत पारितोषिक), डॉ. अश्विनी धोंगडे (कृष्णजी कीर पारितोषिक), वर्षा गजेंद्रगडकर (अंबादास माडगूळकर स्मृती पारितोषिक), रेखा बैजल (शरश्चन्द्र चिरमुले पारितोषिक)


डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, विजया वाड, आरती कदम. किसन महाराज साखरे, सदा डुंबरे, छाया महाजन, डॉ. राजा दीक
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष ग्रंथकार पुरस्कार दिले जातात. यावर्षी हे पुरस्कार डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (केशवराव विचारे स्मृती पुरस्कार), आरती कदम (रा. अ. कुंभोजकर स्मृती पुरस्कार), डॉ. विजया वाड (ग. ह. पाटील पुरस्कार), किसन महाराज साखरे (डॉ. शं. दा. पेंडसे स्मृती पुरस्कार), दीपा भंडारे (कृष्णराव फुलंब्रीकर स्मृती पुरस्कार), मुकुंदराज कुलकर्णी (भा. रा. तांबे पुरस्कार), जितेंद्र जोशी (ना. घ. देशपांडे पुरस्कार), मनीषा मंगल उज्


मावळ शाखेला उत्कृष्ट मसाप शाखा पुरस्कार आणि नाशिक रोड शाखेला वैशिष्टयपूर्ण शाखा पुरस्कार , रावसाहेब
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी वर्धापनदिन समारंभात राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट मसाप शाखा फिरता करंडक देण्यात येतो. या करंडकाचे या वर्षीचे मानकरी आहेत मसापची मावळ शाखा (जिल्हा पुणे). राजन लाखे पुरस्कृत बाबुराव लाखे स्मृतिप्रीत्यर्थ वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार मसाप शाखा नाशिक रोड (नाशिक) याना देण्यात येणार आहे. तसेच रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मसाप कार्यकर्ता पुरस्कार रावसाहेब पवार (मसाप शाखा सासवड ता. पुरंदर जिल्हा पुणे) आणि नरेंद्र


दिलीप माजगावकर यांना 'मसाप जीवनगौरव' आणि नोहा मस्सील यांना भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्क
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा 'मसाप जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ लेखक, संपादक आणि प्रकाशक दिलीप माजगावकर यांना जाहीर झाला आहे. वाङमयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल परिषदेचा डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार नोहा मस्सील (इस्राईल) यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. २७ मे रोजी परिषदेच्या ११३ व्या वर्धापनदिन समारंभात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्


'कथासुगंध' कार्यक्रमात डॉ. अरविंद संगमनेरकर यांच्या कथांचे अभिवाचन
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'कथासुगंध' या कार्यक्रमात डॉ. अरविंद संगमनेरकर सहभागी होणार आहेत. त्यांच्या 'नरकात गेलेला गायनोकोलॉजिस' आणि 'ह्या हातात बाळ खेळणार नाही' या कथांचे अभिवाचन महाराष्ट्र कल्चरल सेन्टरचे कलावंत करणार आहे. कथेच्या अभिवाचनानंतर कथेमागची कथा डॉ. अरविंद संगमनेरकर उलगडून दाखविणार आहेत. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. मंगळवार दि १४ मे २०१९ रोजी सायं


संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रियेचा संकोच : प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील
संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रियेचा संकोच : प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते सत्कार पुणे : 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची आधीची प्रक्रिया व्यापक होती. नव्या प्रक्रियेत अकराशे लोकांऐवजी १९ लोक अध्यक्ष निवडत असल्याने संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रियेचा संकोच झाला आहे,' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित 'मसाप गप